ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कुरनूर धरण व एकरुख योजनेचे मूळ श्रेय तानवडेंनाच !

अक्कलकोट, दि.१२ : सध्या अक्कलकोट तालुक्यात उजनीच्या पाण्यावरून श्रेयवाद सुरू आहे पण कुरनूर धरण आणि एकरुख  योजनेचे मुळ श्रेय हे स्व.आमदार बाबासाहेब तानवडे यांनाच जाते.सुप्रमासुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दिली आहे,असे…

स्थगिती उठविण्यासाठी २१ सप्टेंबरला अक्कलकोट बंदची हाक

अक्कलकोट,दि.१५ :  अक्कलकोट तालुका सकल मराठा समाजाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत २१ सप्टेंबरला शहर आणि तालुका बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.याद्वारे सरकारवर दबाव आणून सुप्रीम कोर्टातील स्थगिती उठविण्याचा निर्धार पदाधिकारी व नेते मंडळींनी…

अक्कलकोटमध्ये आत्मनिर्भर स्वनिधी योजनेला प्रारंभ

अक्कलकोट, दि.१६: संचारबंदीच्या काळात मोडकळीला आलेल्या पथ विक्रेत्यांना दिलासा देण्यासाठी खेळत्या भांडवलाचा पुरवठा तातडीने करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पथ विक्रेता आत्मनिर्भर स्वनिधी योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू केली…
Don`t copy text!
Join WhatsApp Group