ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक

सुप्रीम कोर्टाच्या मनात ईडी व सीबीआयच्या कारवाईबाबत शंका निर्माण होतेय याचा अर्थ राजकीय लोकांवर…

मुंबई दि. २८ ऑगस्ट - सुप्रीम कोर्टाच्या मनात ईडी व सीबीआयच्या कारवाईबाबत शंका निर्माण होत असेल तर याचा अर्थ राजकीय लोकांवर सूडभावनेने कारवाई होत होती हे सत्य आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक…

केंद्रसरकारकडून महाराष्ट्राला लसपुरवठा होत नसल्याने लसीकरणाची केंद्रे बंद करावी लागतायत – नवाब…

मुंबई दि. १२ ऑगस्ट -जेवढा लसीचा पुरवठा आवश्यक आहे तेवढा पुरवठा केंद्रसरकारकडून महाराष्ट्राला होत नसल्याने लसीकरणाची केंद्र बंद करावी लागत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी…

राज्यपाल दोन सत्ताकेंद्र निर्माण करु पहात आहेत – नवाब मलिक

मुंबई दि. ३ ऑगस्ट - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे राज्यात दोन सत्ताकेंद्र निर्माण करु पहात आहेत असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी कॅबिनेटच्या बैठकीनंतर घेतलेल्या…

‘थप्पड मारण्याची भाषा कोणी करू नये’ ‘अशी थप्पड मारू की कोणी उठणार नाही’…

मुंबई : मुंबईतील वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मुंबईच्या…

राष्ट्रवादीची विचारधारा आणि भाजपची विचारधारा वेगळी आहे त्यामुळे एकत्र येणं शक्य नाही. या चर्चांमध्ये…

मुंबई दि. १७ जुलै - नदीची दोन टोकं जोपर्यंत पाण्याचा प्रवाह असतो तोपर्यंत दोन्ही टोकं एकत्र येत नाही. राष्ट्रवादीची विचारधारा आणि भाजपची विचारधारा वेगळी असताना एकत्र येणं शक्य नाही. या चर्चांमध्ये तथ्य नाही असा स्पष्ट खुलासा राष्ट्रवादी…

“या” कारणांसाठी शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, नवाब मलिक यांनी दिले…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट  घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात जवळपास एक तास चर्चा झाली. शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेट घेतल्यामुळे राज्यातील…

नाना पटोले यांचा “त्या” वक्तव्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न

नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पाळत ठेवल्याचा आरोप केला होता. त्यानंतर नाना पटोले यांच्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेस नेते, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक…

नाना पटोले यांच्या आरोपानंतर राष्ट्रवादीडून सडेतोड उत्तर

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझ्यावर पाळत ठेवल्याचा गंभीर आरोप केले आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबईत पत्रकार…

ते पत्रकारांवर दंडुकेशाही करत असतील तर मात्र आम्ही प्रेस रुममध्ये आमचं आंदोलन करु – देवेंद्र…

मुंबई : विधानसभेचा पहिला दिवस वादळी ठरल्यानंतर दुसऱ्या दिवसही चांगलाच चर्चेचा दिवस ठरला आहे.  विरोधी पक्ष नेत्यानी राज्य सरकार विरोधात प्रतिविधानसभा विधीमंडळ परिसरातच भरवली होती. या प्रतिविधानसभेचा प्रक्षेपण काही वृत्तवाहिन्यांनी थेट दाखवित…

भाजपची लोकं ठरवणार… निर्णय घेणार… लोकांना अटक करणार… दंड ठोठावणार… ही…

मुंबई : भाजप ठरवणार... भाजप मागणी करणार... भाजपची लोकं निर्णय घेणार... भाजपची लोकं लोकांना अटक करणार... लोकांना दंड ठोठावणार... ही लोकशाही आहे का? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक…
Don`t copy text!