वीज बिलाबाबत महाविकास आघाडीकडून जनतेची फसवणूक : कल्याणशेट्टी
अक्कलकोट : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या संदर्भात आणि गरीब जनतेच्या वीजबिलासंदर्भात फसवणूक केलेली आहे,याबाबत त्वरित शासनाने निर्णय घ्यावा, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करू,असा इशारा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी शुक्रवारी…