कोरोनामुळे देशात दररोज ५ हजारापेक्षा जास्त मृत्यू होणार; वॉशिंग्टन विद्यापीठाने दिली पत्रकारांना…
नवी दिल्ली : वाढत्या कोरोनामुळे
देश मोठ्या अडचणीतआहे. येत्या काही दिवसांत हे संकट अधिक तीव्र होणार आहे. भारतातील कोरोना मृतांचा आकडा मे च्या मध्यावधीपर्यंत ५ हजारच्यावर पोहोचू शकतो, असा अंदाज अमेरिकेतील एका संस्थेने दिला आहे.याचा अर्थ असा…