शेतकऱ्यांच्या कष्टाला दाम देण्यासाठी जयहिंद कटिबद्ध – माने – देशमुख,जयहिंद शुगर्सचा…
अक्कलकोट, दि.११ : अर्थव्यवस्थेच्या सुयोग्य वाटचालीसाठी सर्वाधिक जबाबदार घटक म्हणून बळीराजांकडे पाहिले जाते.म्हणून त्यांच्या घामाच्या प्रत्येक थेंबाला दाम देण्यासाठी जयहिंद परिवार कटिबद्ध आहे,असे प्रतिपादन जयहिंद शुगर्सचे…