योग्य ती सर्व खबरदारी घेऊन दिवाळी नंतर शाळा सुरू कराव्यात – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई , दि.७ : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन राज्यातील नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्या असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.
व्हिडीयो काॅन्फरंसिंग द्वारे आयोजित बैठकीत ते बोलत…