राजा उदार झाला, हाती भोपळा आला…..शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका
मुंबई । राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. आजही विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात खडाजंगी पाहायला मिळली. दरम्यान, यावेळी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला पुन्हा एकदा…