राज्य सरकारने आज ‘या’ अधिकाऱ्यांची केली बदली
मुंबई, दि.८ : राज्य सरकारने आज तीन आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या.
यात जी श्रीकांत, जिल्हाधिकारी, लातुर यांची बदली व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र बियाणे महामंडळ, अकोला येथे करण्यात आली आहे. पृथ्वीराज बी पी, मुख्य…