ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

जिल्हा कृषी अधिकारी डॉ.जयवंत कवडे

खरीप हंगामासाठी पीक विम्याची मुदत 15 जुलैपर्यंत ; जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याचे कृषी…

सोलापूर,दि.7: खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांना सहभाग घेण्यासाठी अंतिम मुदत 15 जुलै 2021 असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे. पीक…

शेतकऱ्यांनी घरगुती सोयाबीन बियाणे ठेवावे राखून ; कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला

सोलापूर,दि.23: सोलापूर जिल्ह्यात मागील वर्षी सोयाबीन काढणीच्यावेळी पाऊस झाल्याने सोयाबीन भिजलेले आहे. यामुळे उगवण क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता असून बाजारातही सोयाबीनचे भाव तेजीत आहेत. शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामासाठी स्वत:कडील चांगले…

शेतकऱ्यांनी एमआरपीनुसार करावी खतांची खरेदी;कृषी विभागाचे आवाहन

सोलापूर, दि.22 : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरिपासाठी लागणाऱ्या खतांची खरेदी जास्तीत जास्त किरकोळ किंमतीने (एमआरपी) करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. खतांच्या किंमतीबाबत अडचणी किंवा तक्रारी असल्यास जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन…
Don`t copy text!