पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडून मिरज तालुक्यातील सावळवाडी, माळवाडी गावातील पूरस्थितीची पाहणी
सांगली, दि. 27 : जिल्ह्यामध्ये पुराचे पाणी संथ गतीने ओसरु लागले आहे. तरीही नदीकाठच्या गावांमध्ये अजूनही पूरस्थिती कायम आहे. ज्या गावांमध्ये पूरस्थिती आहे अशा गावांना सर्वतोपरी सुविधा उपलब्ध करुन देण्यास प्रशासन सज्ज असल्याचे पालकमंत्री जयंत…