जिल्ह्यात सहाव्या दिवशीही तलाठ्यांचे बेमुदत रजा आंदोलन सुरूचमागण्या मान्य झाल्या शिवाय माघार नाही,…
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.१३ : जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून तलाठ्यांचे बेमुदत रजा आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा आज पाचवा दिवस होता. आतापर्यंत तीन वेळा प्रशासनाबरोबर बैठक झाली आहे. तरीही मागण्याबाबत ठोस कृती न झाल्याने आंदोलन पुढे सुरूच…