कोरोनाचा उद्रेक तरीही जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालये सुरूच !संसर्ग वाढण्याची भीती,कार्यालय बंद…
अक्कलकोट, दि.१५ : राज्यात सध्या कडक निर्बंधासह संचारबंदी लागू आहे.
पण सर्व दुय्यम निबंधक कार्यालय सुरूच असल्याने नागरिकांची गर्दी होत आहे.
येथून देखील मोठा संसर्ग होण्याची भीती नागरिकांतून व्यक्त होत असल्याने ही कार्यालये संचारबंदीच्या…