माध्यम क्षेत्रातील महिलांचे स्थान बळकट – ज्ञानदा कदम
सोलापूर (प्रतिनिधी) -" मागील पंधरा वर्षात माध्यम क्षेत्रातील महिलांचे स्थान बळकट होत गेलेले आहे. कोणत्याही क्षेत्रात आत्मविश्वासाने आणि धडाडीने काम केले तर महिलांना प्रगतीपासून कोणालाही रोखता येणार नाही" असे मत एबीपी माझाच्या प्रख्यात…