कोकणवासीयांची बिस्कीट व मेणबत्त्यावर बोळवण करू नका, यावेळी मनापासून मदत करा – केशव उपाध्ये
मुंबई : राज्यात गेल्या तीन चार दिवसांपासून पावसाने जोरदार तडाखा लावलेला आहे. राज्यातील अनेक भागात पूर आला असून अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी महाडमधील तळीये गावात जाऊन पाहणी केली. यावरुन…