दिल्लीचे शेतकरी आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित,सोलापुरात भारतीय किसान संघाचा आरोप
सोलापूर, दि. 21 : सध्या संपूर्ण देशभर कृषि कायद्यामध्ये नवीन कृषि कायद्याबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र भारतीय किसान संघाला यातील 75 टक्के भाग योग्य व आवश्यक आहे असे मत आहे. मात्र 25 टक्के मसुद्यात बदल…