गावपातळीवरील सर्व समस्यांवर लवकरच तोडगा काढू ; आ. सुभाष देशमुख यांचे सरपंचांना आश्वासन
सोलापूर (प्रतिनिधी) : ग्रामविकासाच्या अनुषंगाने आगामी काळातील कामांचे नियोजन योग्यप्रकारे केले जाईल, गावपातळीवरील सर्व समस्यांवर योग्य त्या उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाईल, सर्व विभागातील अधिकार्यांची आणि सरपंचाची एकत्रित बैठक घेऊन…