ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

महाराष्ट्र

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी….! मान्सून महाराष्ट्रात दाखल…

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना आनंदी बातमी भारतीय हवामान खात्याने दिली आहे. मान्सून आपल्या निर्धारित वेळेपेक्षा दोन दिवस आधीच रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे येथे दाखल झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. हर्णे येथून पुढे त्याचा प्रवास…

उपचारासाठीच्या सुविधांमध्ये कमतरता भासू नये यासाठी राज्य शासन प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. 1 : कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणीवर भर द्यावा. त्याचबरोबर आरोग्य सुविधा वाढवणे, ऑक्सिजन पुरवठा, बेड उपलब्धता व रेमिडिसिवीर इंजेक्शन उपलब्धता यासोबतच…

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सूचना

साथरोग नियंत्रण कायदा 1897 च्या कलम २ अन्वये तसेच आपत्ती निवारण कायदा २००५ द्वारे देण्यात आलेल्या अधिकारांचे वहन करण्याच्यादृष्टीने आणि राज्य कार्यकारी समितीचे अध्यक्ष या क्षमतेत खालील आदेश निर्गमित करण्यात येत आहेत आणि महाराष्ट्रभर हे आदेश…

राज्यात दररोज 4 लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण;82 लाख नागरिकांना लसीकरण करुन महाराष्ट्र देशात…

मुंबई, दि. 06 : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असून 80 लाखाहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. राज्यात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता लसीकरणाला अधिक वेग येण्यासाठी केंद्र शासनाने लसींचा अधिकाधिक पुरवठा…

शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ; महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण आहे. पावसाळी वातावरणामुळे राज्यातील थंडी अचानक गायब झाली आहे. गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला आहे. दरम्यान, मुंबई आणि पुण्यासह…

सरकार पाडण्याचा मुहूर्त पाहणारे आता पुस्तकं आणि अहवाल वाचू लागले ; उद्धव ठाकरे

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या वर्षभरातल्या कामाच्या पुस्तकाचे संदर्भ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी टोला लगावला आहे. मागच्या पाच वर्षांमध्ये कुंडल्या बघणारे आणि मागच्या वर्षभरात सरकार…

या सरकारचा कारभार म्हणजे ‘घोषणा थांबणार नाही अन् अंमलबजावणी होणार नाही : देवेंद्र फडणवीस

मुंबई : सरकारच्या वर्षपुर्तीनिमित्त मोठा गाजावाजा करून प्रकाशित केलेले पुस्तक 'महाराष्ट्र थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही' हे पुस्तक वाचले की लक्षात येते, या सरकारचा कारभार म्हणजे 'घोषणा थांबणार नाही अन् अंमलबजावणी होणार नाही’ असा आहे…

दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या दडपशाहीचे काय? त्या आणीबाणीवर बोला ; शिवसेनेचा भाजपवर टोला

मुंबई: महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी असल्याचा आरोप करणारे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेनेनं 'सामना' अग्रलेखातून जोरदार हल्ला चढवला आहे. महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी आहे. तसेच वातावरण तयार झाल्याचा सूर फडणवीस यांनी…

राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत ‘हे’ झालेले महत्त्वाचे पाच निर्णय

मुंबई, दि.५ : केंद्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील पायाभूत सुविधा विकास निधी (Fisheries and Aquaculture Infrastructure Development Fund - FIDF ) या योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या…

राज्यात एक लाख कोटी गुंतवणूकीचे लक्ष ⁃ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि.२; राज्यात एक लाख कोटी रूपयांची गुंतवणूकीचे लक्ष पुर्ण करणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज एमआयडीसी आणि विविध कंपन्यांमध्ये…
Don`t copy text!