ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

मारुती बावडे

सौर ऊर्जेचा शिरवळ पॅटर्न गावोगावी राबविण्याची गरज ; प्रत्येक ग्रामपंचायतीने मनात आणल्यास शक्य, वीज…

मारुती बावडे अक्कलकोट, दि.२० : तालुक्यातील ग्रामपंचायतींना येणारे लाखो रुपये वीजबिल टाळण्यासाठी आता जास्तीत जास्त सौरऊर्जेचा वापर करण्याची गरज आहे. कारण असा प्रयोग तालुक्यामध्ये भुरीकवठे आणि शिरवळ ग्रामपंचायतीने केला आहे. कमी खर्चामध्ये…

पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड चळवळ गरजेची : डॉ.राजीमवाले

अक्कलकोट,दि.११ : पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवडीची चळवळ गतिमान होण्याची गरज आहे,असे प्रतिपादन शिवपूरी विश्व फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले यांनी केले. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज विश्वनगरीत डॉ.राजीमवाले यांच्या…
Don`t copy text!