महिलांनी आत्मनिर्भर होऊन राजकारणात यावे : पाथरकर
अक्कलकोट : महिलांनी आत्मनिर्भर होऊन समाजकारण बरोबरच राजकारणात उत्तुंग भरारी घेऊन गुरव समाजाचे अभिमान वाढविलेली ज्योती फुलारी यांचे अनुकरण समाजातील महिलाभगिनींनी करावा,असे आवाहन सोलापूर जिल्हा गुरव समाजचे अध्यक्षा वर्षाताई पाथरकर यांनी केले.…