ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य

कोरोनामुक्त गावात दहावी-बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबतची शक्यता पडताळून पाहा – मुख्यमंत्री उद्धव…

मुंबई , दि. 22: जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्‍त आहेत आणि भविष्यातही गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील अशा गावातील इयत्ता दहावी-बारावीचे वर्ग सुरु करता येतील का याची शक्यता विभागाने तपासून पाहावी असे निर्देश मुख्यमंत्री…

ब्रेकिंग..! दहावीच्या परीक्षा अखेर रद्द,राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई : राज्यातील कोरोना महामारीच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आली आहे. ती म्हणजे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तर बारावीच्या परीक्षेवर…

ब्रेकिंग….!राज्य शिक्षण विभागाने घेतला नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यां संदर्भात मोठा निर्णय

मुंबईः राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ९वी आणि ११वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविनाच उत्तीर्ण करण्यात येणार आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शिक्षण विभागाने…
Don`t copy text!