सात जुलैपासून सुरु होणारे विधिमंडळाचे अधिवेशन चालू देणार नाही,उद्धव ठाकरे यांनी वेढ्यात काढले तर…
सोलापूर- उद्धव ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा व हलगर्जीपणाच मराठा आरक्षण रद्द करण्याला कारणीभूत ठरला आहे. मराठा आरक्षण सुनावणी ते स्थगितीपर्यंत व नंतर आरक्षण रद्द होण्याच्या कालावधीपर्यंत ठाकरे सरकारने अक्षम्य चुका केल्या आहेत. सुनावणीला उपस्थित…