कोरोनाने मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचा समावेश अपघाती विमा योजनेत करावा, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची…
अक्कलकोट : राज्यात सध्या कोरोनामुळे अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे यामध्ये त्यांची कौटुंबिक हानी मोठी झाली आहे. त्यांना कुठल्याही योजनेचा लाभ मिळू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये शासनाने स्व. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत याचा समावेश…