भिमा नदीला आलेल्या महापूर व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी कुटुंबीयांना शासनाकडून सर्वतोपरी…
सोलापूर ,दि.२ : भिमा नदी काठच्या कारकल,औज, मंद्रुप, कुरघोट, टाकळी,चिंचपूर गावात जाऊन पूरग्रस्त आणि अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकरी कुटुंबाना भेटुन विचारपूस केली.यावेळी त्यांनी भिमा नदीकाटच्या शेतीचे व घरांचे नुकसान झालेल्या…