ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

साखर कारखाना

एफआरपीची रक्कम १५ डिसेंबरपर्यत द्यावी ; जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश

सोलापूर, दि.८: जिल्ह्यातील साखर कारखान्याबाबत शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्या एफआरपीबाबत तक्रारी आल्या आहेत. ज्या साखर कारखान्यांनी एफआरपीची काही टक्के रक्कम दिली आहे, त्यांनी उर्वरित रक्कम १५ डिसेंबर २०२० पर्यंत शेतकऱ्यांना द्यावी,…

कारखानादारीच्या क्षेत्रात जयहिंदचा कारभार पारदर्शी,आचेगाव येथे सहाव्या गळीत हंगामाचा थाटात शुभारंभ

अक्कलकोट, दि.४ : कारखानादारीच्या क्षेत्रात आतापर्यंत जयहिंदचा कारभार पारदर्शी राहिला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी या कारखान्याला ऊस देऊन सहकार्य करावे,असे आवाहन खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केले. आचेगाव (ता.दक्षिण सोलापूर)…
Don`t copy text!