पावसामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करा, पालकमंत्री बाळासाहेब पाटील
सातारा : तारळी धरणासह पाल परिसरात झालेल्या अतिवृष्टीने तारळी नदीला पूर आला होता. त्या पुराचे पाणी अनेक गावातील घरे, दुकानात शिरल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करावेत, असे आदेश पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी…