ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील

पावसामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करा, पालकमंत्री बाळासाहेब पाटील

सातारा : तारळी धरणासह पाल परिसरात झालेल्या अतिवृष्टीने तारळी नदीला पूर आला होता. त्या पुराचे पाणी अनेक गावातील घरे, दुकानात शिरल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करावेत, असे आदेश पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी…

राज्यातील आपत्कालिन स्थितीबाबत उपमुख्यमंत्र्यांची संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याशी दुरध्वनीवरुन…

मुंबई, दि. 23 : रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, महापूर, दरड कोसळून निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याशी दूरध्वनीवरुन…
Don`t copy text!