वाढत्या महागाई विरोधात नागपुरात सायकल रॅली,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर…
नागपूर : पेट्रोल, डिझेल, गॅस व जीवनावश्यक वस्तूंचे किमती भरमसाठ वाढल्याने सर्व प्रकारच्या महागाई वाढली असून लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. सरकारचे अपयश झाकण्यासाठी चेहरे बदलून चालणार नाही. तर पंतप्रधानच बदलण्याची गरज आहे, अशी टीका…