ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

ashish shelar

भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट,चर्चेला उधाण

मुंबई,दि.२४ : लेटरबॉम्ब आणि फोन टॅपिंग प्रकरणावरुन भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळाने राजभवनावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट…

महाविकास आघाडीनं शर्जिलला पळून जाण्यास मदत केली ; आशिष शेलारांचा गंभीर आरोप

मुंबई  | शरजील इस्मानीच्या हिंदूविरोधी वक्तव्यावरुन राज्यात पुन्हा एकदा राजकिय वातावरण तापलं आहे. शरजील उस्मानीनं केलेल्या वक्तव्यांनंतर भाजपनं त्याच्यावर कारवाईच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली असून सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीनं…

तेव्हा तुम्ही झोपले होते का? आशिष शेलारांच्या ‘त्या’ टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर

मुंबई । दिल्ली हिंसाचारावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी निशाणा साधला. दिल्लीत काल झालेल्या हिंसेवर भूमिका का घेतली नाही, असं विचारताना पवार आणि राऊतांचं तोंड शिवलं होतं…

आशिष शेलार शरद पवारांच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क

मुंबई : भाजप नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली आहे. शरद पवार यांची दिल्लीतील त्यांच्या सहा जनपथ या निवासस्थानी सकाळी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भेट घेतली होती. शेलार अचानक…

ही तर टाटा, बिर्लांची सेना; आशिष शेलारांची शिवसेनेवर टीका

मुंबई : 'ताज' हॉटेलला ९ कोटींची दंडमाफी देणाऱ्या महापालिका प्रशासनाच्या निर्णयावरून भाजपचे नेते, आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर अत्यंत कडवट शब्दांत टीका केली आहे. 'ही तर टाटा, बिर्लांची सेना आहे,' असा खोचक टोला भाजपचे आमदार आशिष शेलार…

…’हा’ प्रश्न मुंबईकरांचे,आम्ही ते विचारतो आणि विचारणारच ; शेलारांचा…

मुंबई : कांजूरमार्गवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांची यावरून शाब्दिक चकमक होताना पहायला मिळत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कांजूर कारशेडच्या वादावर चर्चेतून तोडगा काढू या,” असे…

…मुखवटे बदलले तरी चेहरे तेच आहेत ; आशिष शेलारांची ठाकरे सरकार टीका

मुंबई : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यावरून आज शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. या देशव्यापी भारत बंदला देशभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह अनेक पक्ष…
Don`t copy text!