ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Bjp maharashtra

व्यापार वृद्धीसाठी सोलापूर शहरात उड्डाण पुलाची मागणी – खा.डॉ.जयसिद्धेश्र्वर महास्वामी

सोलापूर - शहराचा वाढता विस्तार व वाहनांची रहदारी पाहता सध्या शहरात मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची रहदारी होत आहे. शहरांतर्गत अवजड वाहनांची रहदारी टाळून वाहतूक सुरक्षित करण्यासाठी शहरात दोन उड्डाण पुलाची अत्यंत आवश्यकता आहे. त्यासाठी दोन…

सचिन वाझे यांचा राजकीय हँडलर कोण? देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

नवी दिल्ली, 17 मार्च मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझे किंवा मुंबईचे पोलिस आयुक्त परमवीर सिंग हे फार लहान आहेत. त्यामुळे केवळ पोलिस आयुक्तांची बदली करून चालणार नाही, तर सचिन वाझे यांना ऑपरेट करणारे किंवा त्यांचे राजकीय हँडलर कोण, याचा शोध…

शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन तोडल्यास तीव्र आंदोलनआ. सुभाष देशमुख यांचा महावितरणला इशारा

सोलापूर (प्रतिनिधी) : महावितरणने जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन तोडण्याचा धडका लावला आहे. हे अन्यायकारक आहे. कोरोना आणि लॉकडाऊच्या काळात शेतकर्‍यांना भरमसाठ मोठी वीज बिले पाठवण्यात आली आहेत. अगोदर महावितरणने ती वीज बिले दुरूस्त करून…

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या अध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस, डॉ. विनय सहस्त्रबुद्धे उपाध्यक्ष, भाई गिरकर…

मुंबई, 13 मार्च : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीची सर्वसाधारण सभा आज मुंबई येथे पार पडली आणि त्यात ही…

ममतांच्या लंगडय़ा पायास भाजपवाले घाबरले; सामनामधुन भाजपवर टिका

मुंबई : सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर पुन्हा एकदा निशाणा साधण्यात आला आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मुद्द्यावरून सामनातून भाजपला लक्ष्य करण्यात आले आहे. अर्ज भरण्यासाठी गेल्या असताना ममता बॅनर्जी जखमी झाल्या. ममतांच्या जखमी पायालाच…

चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संघ मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली आहे. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, भैय्याजी जोशी आणि मोहन भागवत यांच्यामध्ये बंद दरवाजाआड तब्बल दीड तास…

वीज जोडण्यांवरून सरकारची पूर्ण लबाडी! ठाकरे सरकार हे इतिहासातील सर्वांत लबाड सरकार : देवेंद्र फडणवीस

मुंबई, 10 मार्च : आधी वीजजोडणी तोडण्याला स्थगिती द्यायची आणि शेवटच्या दिवशी ती मागे घ्यायची, ही फारच मोठी लबाडी आहे. शेतकरी, सर्वसामान्यांची मोठी थट्टा आहे. ठाकरे सरकार हे आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वांत लबाड सरकार आहे, अशी…

सर्वांच्या सहकार्यामुळेच लोकमंगलची अन्नपूर्णा योजना यशस्वी : शहाजी पवार

सोलापूर (प्रतिनिधी) दि. ०८ मार्च : शहरातील भुकेलेल्या व्यक्तीला दोनवेळचे जेवण पुरवावे ही संकल्पना एका महिलेने आ. सुभाष देशमुख यांच्यासमोर मांडली. त्यांना ही कल्पना आवडल्यामुळे लगेच आ. देशमुख यांनी महिला दिनाच्या दिवशीच अन्नपूर्णा योजना सुरू…

सर्वसामान्यांची दिशाभूल करणारा अर्थसंकल्प ; अर्थसंकल्पावर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची प्रतिक्रिया

मुंबई, दि.८ : राज्याच्या अर्थसंकल्पात कुठल्याही घटकासाठी विशेष तरतूद नाही.जनतेची निव्वळ दिशाभूल करणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली आहे. राज्याचा अर्थसंकल्प आज सादर झाल्यानंतर ते माध्यमांशी बोलत…

अपेक्षाभंग, निराशाजनक, रडगाणे गाणारा अर्थसंकल्प: देवेंद्र फडणवीस

अपेक्षाभंग, निराशाजनक, रडगाणे गाणारा अर्थसंकल्प: देवेंद्र फडणवीस मुंबई, 8 मार्च : शेतकरी, युवा, महिला, मागासवर्गीय अशा सर्वच घटकांचा अपेक्षाभंग करणारा, हा राज्याचा निराशाजनक अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प खरे सांगायचे तर निव्वळ एक रडगाणे…
Don`t copy text!