ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Cmo maharashtra

शेती,पायाभूत सुविधा आणि आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकट करणार उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 10 : आपल्यासमोर कोरोनाचे मोठे संकट आले मात्र, सर्वांच्या सहकार्याने त्यावर मात करत आहोत. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असला तरी शेती, शेतकऱ्यांनी राज्याला सावरले असून अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी शेती, आरोग्य, महिला…

कोरोनाच्या आव्हानात्मक काळात अर्थसंकल्पाद्वारे राज्यातील 13 कोटी जनतेला दिलासा विधीमंडळात दोन्ही…

मुंबई, दि. 10 : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्याच्या विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी कमी असला तरी या आव्हानात्मक परिस्थितीत महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही याला जागून 13 कोटी जनतेला दिलासा देणारा अर्थसंकल्प मंजूर…

महाशिवरात्री उत्सव संदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना

मुंबई, दि. 10 : कोविड-19 च्या अनुषंगाने यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नसून सध्या राज्यात तसेच मोठ्या शहरांमध्ये रूग्णांच्या संख्येत पुन्हा…

वीज जोडण्यांवरून सरकारची पूर्ण लबाडी! ठाकरे सरकार हे इतिहासातील सर्वांत लबाड सरकार : देवेंद्र फडणवीस

मुंबई, 10 मार्च : आधी वीजजोडणी तोडण्याला स्थगिती द्यायची आणि शेवटच्या दिवशी ती मागे घ्यायची, ही फारच मोठी लबाडी आहे. शेतकरी, सर्वसामान्यांची मोठी थट्टा आहे. ठाकरे सरकार हे आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वांत लबाड सरकार आहे, अशी…

सचिन वझे ओसामा बिन लादेन असल्यासारखं वागवलं जातंय – मुख्यमंत्री

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्या नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसुख हिरेन प्रकरणावरून प्रतिक्रिया दिली. सचिन वाझे ओसामा बिन लादेन असल्याचं चित्र निर्माण…

“या” मुद्द्यावरुन विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी

मुंबई : उद्द्योगपती मुकेश अंबनी यांच्या घरासमोर सापडलेल्या कारचे मालक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी सत्तधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात खडाजंगी पहायला मीळाली. यामुळे महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यामध्ये शाब्दिक चकमकीमुळे गोंधळ उडाला. गृहमंत्री…

महिलांनो गरुड भरारी घ्या, तुमच्या पंखांना बळ देण्याचे काम आमचे सरकार करेल – मुख्यमंत्री उद्धव…

मुंबई, दि. ८ : कोरोनाच्या संकटकाळात राज्यातील बचतगटांच्या महिलांनी १ कोटीहून अधिक मास्कचे उत्पादन करुन कोरोनाविरोधातील लढ्यात सहभाग दिला. आशा वर्कर, परिचारिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, बचतगटांच्या महिला अशा सर्व माता - भगिनींनी या काळात…

मराठा आरक्षणावरील पुढील सुनावणी १५ मार्चला

नवी दिल्ली : मराठा आरक्षणावरील पुढील सुनावणी १५ मार्च रोजी होणार आहे. आजच्या सुनावणीदरम्यान हा मुद्दा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून इतर राज्यांमध्ये देखील ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण गेले असून त्या राज्यांचा देखील यात समावेश…

कोरोना संकट काळातील स्त्रीशक्तीचे धैर्य, योगदान इतिहास विसरणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. ८ :- कोरोना संकट काळात घरा-घरातल्या स्त्री शक्तीनेच कुटुंबांना आधार दिला. कठीण काळात न डगमगता सगळ्यांना सावरले. कोविड योद्धा म्हणूनही त्या आघाडीवर होत्या. या लढ्यातील त्यांचे धैर्य, योगदान इतिहास विसरणार नाही, अशा शब्दांत…

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि…

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. कोरोनोत्तर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर 'रत्नागिरी राजापूर रिफायनरी' सारखा प्रकल्प हातातून गमावणं ना कोकणाला परवडेल ना महाराष्ट्राला.…
Don`t copy text!