पुलावर थांबून काही होणार नाही, प्रत्यक्षात मदत हवी,आमदार प्रवीण दरेकर यांचा अक्कलकोट भागात दौरा
अक्कलकोट, दि.२० : राज्यात पूरग्रस्तांच्याबाबतीत नुसती आश्वासने आणि चर्चाच सुरू आहेत.पुलावर थांबून काही होणार नाही तर प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मदत करायला हवी.त्यात हे सरकार कमी पडत असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी…