ग्रामीण भागात ८.८२ लाख घरकुलांच्या निर्मितीचा निर्धार
मुंबई :ग्रामीण गृहनिर्माणला चालना देण्यासाठी ग्रामविकास विभागामार्फत पुढील शंभर दिवसात राबविण्यात येणाऱ्या महाआवास अभियानाचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
या अभियानाद्वारे ग्रामीण भागात सुमारे ८.८२ लाख…