हन्नुर येथे कृषी बिलाविरोधात टायर जळून निषेध
हन्नुर (प्रतिनिधी): दिल्ली मध्ये गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी बंधु - भगिनी शांतीपूर्ण पद्धतीने केंद्र सरकारच्या विरोधात मोदी सरकारला जागे करण्यासाठी जन आंदोलन करीत आहेत.देशाचा पोशिंदा असलेल्या बळीराजा सुखावला पाहिजे ह्या अनुषंगाने…