चौथ्या दिवसखेर भारताच्या 1 बाद 39 धावा ; इतिहास घडवण्यासाठी हव्यात ३८१ धावा
चेन्नई: चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळण्यात येत असलेला भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना रोमांचक स्थितीत पोहोचला आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला असून भारताने १ बाद ३९ धावा केल्या आहे. अखेरच्या आणि पाचव्या दिवशी भारताला…