सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी सावरण्यासाठी पंतप्रधानांकडे विशेष पॅकेजची मागणी – खा. डॉ.…
सोलापूर,दि.५ : सोलापूर जिल्ह्यात पडलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी व कृषी क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये इतक्या नुकसानीचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कधीच सामना केला नव्हता. हे मोठे संकट सोलापूर जिल्ह्यातील…