केंद्राच्या कृषी कायद्यातील उणीवा दूर करणे गरजेचे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,शेतकरी…
मुंबई, दि. 6: केंद्र सरकारने नुकतेच शेतीशी संबंधित तीन कायदे केले आहेत. यातील त्रुटी, उणीवा दूर करणे गरजेचे आहे. या कायद्यांच्या अनुषंगाने शेतकरी प्रतिनिधींनी केलेल्या सूचनांबाबत विचारविनिमय केला जाईल असे सांगून शेतकरी हितासाठी…