मुख्यमंत्र्यांकडून काटगाव येथील शेतकऱ्यांची विचारपूस,शासन पूर्णपणे पाठीशी, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय…
तुळजापूर, दि.२१ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील काटगाव येथेअतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची आज पाहणी केली.
शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये धीर धरावा हे शासन पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून शेतकऱ्यांचे…