शिक्षकांनी जिल्हा आदर्श पुरस्कार मिळाला म्हणून थांबू नये, राज्य पुरस्कारासाठी प्रयत्न करावेत –…
अक्कलकोट : शिक्षक हे चांगले संस्कारक्षम पिढी घडवून देश घडविण्याचे कार्य करतात. त्यांचा उचित गौरव करणे हे महान कार्य आहे. शिक्षकांनी जिल्हा आदर्श पुरस्कार मिळाला म्हणून थांबू नये, त्याच्या पुढे जाऊन राज्य पुरस्कारासाठी प्रयत्न करावेत. वसंत…