ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

अक्कलकोट स्वामी समर्थ

कोरोना संकटात १ हजार कुटुंबासाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आले धावून !

अक्कलकोट, दि.२६ : कोरोनाच्या लाटेमुळे लोकांचे प्राण वाचविण्यासाठी शासनास कडक लॉकडाऊन करावे लागत आहे. त्यामुळे छोटे छोटे व्यवसाय करून जगणाऱ्या कित्येक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर अक्कलकोट शहरातील गरजू लोकांसाठी श्री…

… अशी असेल स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ऑनलाईन महाप्रसाद बुकिंग सेवेची प्रक्रिया !

मारुती बावडे अक्कलकोट, दि.१६ : अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या प्रयत्नातून रोज अनेक लोकाभिमुख निर्णय घेत आहेत.भाविकांची मागणी लक्षात घेऊन आता राज्यभरातील भाविकांसाठी ऑनलाईन…

नववर्षाच्या प्रारंभी जिल्हाधिकाऱ्यांनी दिला अक्कलकोटकरांना सुखद धक्का ; ‘हा’ घेतला…

अक्कलकोट, दि.३१ : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये यासाठी दोन जानेवारीपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचे आदेश मागे घेण्यात आले असून आता १ जानेवारी म्हणजे नववर्षाच्या मुहूर्तावरच पहाटे पाच वाजल्यापासून मंदिर दर्शनासाठी…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोटच्या वटवृक्ष मंदिर समितीने घेतला ‘हा’…

अक्कलकोट,दि.२३ :  श्री स्वामी समर्थांचे आद्य अवतार असलेल्या श्री गुरु दत्तात्रय यांची दत्त जयंती यंदा २९ डिसेंबर रोजी होत आहे.पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोटमध्ये हा सोहळा रद्द करण्यात आला आहे. ३१ डिसेंबर रोजी वर्षाखेर व १…

‘गाथा स्वामी समर्थांची’ मालिका लवकरच भाविकांच्या भेटीला

अक्कलकोट, दि.२२ : आपल्या अक्कलकोट नगरीतून प्रथमच श्री स्वामी समर्थांच्या कृपाप्रसादाने अक्कलकोटच्या सुपुत्रांनी निर्माण केलेली व लिहिलेली स्वामी समर्थ महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारलेली" गाथा स्वामी समर्थांची" ही मालिका लवकरच…

मंदीर उघडल्यानंतर स्वामी दर्शनाने तरळले भाविकांच्या डोळ्यात आनंदाश्रू;दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर…

अक्कलकोट,दि.१६ : महाराष्ट्र शासनाने दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मंदीरे उघडण्याचे जाहीर केल्यानंतर येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे स्वामी समर्थांचे मंदीरही  आजपासून दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर भाविकांसाठी उघडण्यात…

आठ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भाविकांना वटवृक्ष स्वामी दर्शनाची वाट मोकळी

अक्कलकोट,दि.१५ : महाराष्ट्र शासनाच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर राज्यातील मंदीरे उघडण्याचे जाहीर केले.या अनुषंगाने स्वामी भक्तांना स्वामी दर्शनाची लागलेली आस पुर्ण होत असल्याने दिवाळीची…
Don`t copy text!