ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

अतिवृष्टी

पूरग्रस्त भागातून वीज बिल माफीची मागणी; ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली “ही”…

सांगली : ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगलीत महत्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे पुरबाधित भागातील नागरिकांना विजबिलापासून काहीसा दिलासा मिळणार आहे. जोपर्यंत परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत पूरबाधित ग्राहकांना वीज बिल भरावं…

अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान; सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्राथमिक अंदाज

मुंबई, दि. 30 : राज्यात नुकतीच झालेली अतिवृष्टी व त्यातून निर्माण झालेली सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना ही माहिती दिली. ते म्हणाले की, राज्याच्या सर्वच विभागांमध्ये अतिवृष्टी,…

महाड तालुक्यातील तळीये गावातील बचावकार्य थांबविण्याचा सर्वानुमते निर्णय

अलिबाग, जि.रायगड, दि. 26  :- महाड तालुक्यातील तळीये गाव दि. २२ जुलैला अतिवृष्टीमुळे दरड कोसळून उद्ध्वस्त झाले होते. कालपर्यंत (दि.25जुलै) दरडीच्या ढिगाऱ्यातून ५३ मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. मात्र आज चौथ्या दिवशी सकाळी बचावकार्य…

ब्रेकिंग…! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात दुर्घटनाग्रस्त तळीये गावी

मुंबई दि २४ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईहून हेलिकॉप्टरने महाडकडे रवाना झाले असून दुपारी दीडच्या दरम्यान ते  दुर्घटनाग्रस्त तळीये गावी पोहचून पाहणी करतील. आज सकाळी त्यांनी मदत व पुनर्वसन विभागाकडून पूर परिस्थिती व मदत आणि बचाव कार्याची…

राज्यातील आपत्कालिन स्थितीबाबत उपमुख्यमंत्र्यांची संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याशी दुरध्वनीवरुन…

मुंबई, दि. 23 : रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, महापूर, दरड कोसळून निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याशी दूरध्वनीवरुन…

पूरग्रस्तांसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात – गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि. 22 : पाटण परिसरात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे पाटण शहर व विविध ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होते. संबंधित यंत्रणांनी पूरग्रस्तांसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशा सुचना गृह(ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. पाटण…

मुंबईसह  कोकणातील सर्व जिल्ह्यात चार दिवस अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा ; सर्व यंत्रणांना सज्ज…

मुंबई दिनांक ७:  मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्यात दिनांक ९ ते १२ जून या चार दिवसांच्या काळात  हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने या चार दिवसाच्या काळात आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित काम करणाऱ्या सर्व यंत्रणेने,…

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी

सोलापूर : केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांचे पथक आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी मोहोळ तालुक्यातील लांबोटी, कोळेगाव आणि पेनूर येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. ऑक्टोबर महिन्यात सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे…
Don`t copy text!