ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

उद्धव ठाकरे

ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील यांना मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई, दि. २४ :- सरपंच ते राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केलेले कृषी, वनशेती, सहकार क्षेत्रात आपला दूरदृष्टीचा ठसा उमटविणारे राज्याच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी निरपेक्षपणे काम करणारे ज्येष्ठ नेतृत्व आपण गमावले आहे, अशा शब्दांत…

मुंबईला अखंडित वीजपुरवठ्यासाठी विक्रोळी 400 केव्ही उपकेंद्र प्रकल्प वेळेत पूर्ण करा –…

मुंबई,दि. 16: मुंबईची पुढील काळातील विजेची गरज भागविण्यासाठी विक्रोळी येथे प्रस्तावित 400 के.व्ही. जीआयएस उपकेंद्र प्रकल्पाचा आढावा घेऊन हे काम तातडीने सुरू करुन 2023 पर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे…

लोक किड्या-मुंग्यांसारखे मरत आहेत. राज्यकर्त्यांना झोप कशी येते ? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस…

मुंबई,दि.८ : कोरोनाच्या काळात लोक किड्या-मुंग्यांसारखे मरत आहेत. राज्यकर्त्यांना झोप कशी येते ? असा सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी आणि प्रदेश…

राज्यातील २ कोटी नागरिकांनी घेतला शिवभोजन थाळीचा आस्वाद

नाशिक, दि. ८ :  राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी महाविकास आघाडी सरकारने महत्वकांक्षी शिवभोजन योजना सुरु केली. राज्यात २६ जानेवारी ते ८ ऑक्टोबर या कालावधीत तब्बल २ कोटी नागरिकांनी शिवभोजन…

कृषी पंप धारकांसाठी उच्चदाब वितरण प्रणाली राबविणार,राज्य मंत्रिमंडळाचा महत्वपूर्ण निर्णय

मुंबई, दि.१० : राज्यातील कृषी पंप अर्जदारांसाठी उच्चदाब वितरण प्रणाली योजना राबविण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून रुपये 2,248 कोटी (346 दशलक्ष युएस डॉलर) इतके कर्ज घेण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.…

राज्यात पुन्हा शिवसेना-भाजप एकत्र ?

मुंबई,दि.२६ : राज्याच्या राजकारणात आज एक महत्वपूर्ण घटना घडली आहे.ती म्हणजे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट झाली आहे. राज्यात सत्ता बदलानंतर पहिल्यांदाच अशी भेट झाल्याने राजकीय वर्तुळात…

एस.पी. बालसुब्रमण्यम यांनी संगीत भाषा- प्रांतापलीकडे पोहचविले

मुंबई, दि.२५ :- आपल्या नाद-मधूर सुरांनी संगीत हे भाषा-प्रांत यांच्या पलिकडे असते हे सिद्ध करणारे ज्येष्ठ गायक एस. पी. बालसुब्रमण्यम सुरांच्या दुनियेतील मनस्वी अवलिया होते. त्यांना काळाने आपल्यातून ओढून नेले आहे.अशी श्रद्धांजली…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करावा  

मुंबई, दि. २३ - येत्या १७ ते २५ ऑक्टोबर दरम्यान नवरात्र, दूर्गापूजा, विजयादशमी (दसरा) साजरे होणार आहेत. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणारा सण हा साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी केले आहे.…

ईज ऑफ डुईंग बिजनेस अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी कृती आराखडा तयार करा – ठाकरे

मुंबई दि. १७ - संपूर्ण देशात महाराष्ट्र सर्व गुंतवणूकदारांसाठी पहिल्या पसंतीचे राज्य आहे. राज्याचा हा लौकीक कायम राखण्यात ईज ऑफ डुईंग बिजनेस महत्वाची भूमिका बजावत आहे. आपले राज्य उद्योग क्षेत्रात आणखी एक पाऊल पुढे राहण्यासाठी ईज…
Don`t copy text!