यंदा बारावीचे सर्व विद्यार्थी पास शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
मुंबई : राज्य सरकारकडून बारावीच्या सर्वच विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेतल्याचं जिर काढण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.…