ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

राज्यपालांच्या हस्ते मातृभूमी भूषण पुरस्कार प्रदान

मुंबई, दि. 18 : माता, मातृभाषा व मातृभूमी यांप्रति प्रेम बाळगून प्रत्येकाने समर्पित भावनेने कार्य केल्यास भारताला जगातील सर्वात सुंदर देश बनवता येईल असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. हिंदी अकादमी, मुंबई या संस्थेतर्फे…

राज्यपालांनाच आमदार नियुक्तीचे अधिकार ! नियुक्ती कधी करायची हे राज्यपाल ठरवतील व योग्य तोच निर्णय…

मुंबई, दि. १३ ऑगस्ट - राज्यपालांना त्यांचे अधिकार माहीत आहेत. न्यायालयाने राज्यपालांना वेळेची मर्यादा दिली नसून, राज्यपालांना आमदार नियुक्तीचे अधिकार आहेत त्यामुळे नियुक्ती कधी करायची हे राज्यपाल ठरवतील व योग्य तोच निर्णय घेतील त्यामुळे…

राज्यपालांनी त्यांचे घटनात्मक कर्तव्य पार पाडावे! मुंबई हायकोर्टाने व्यक्त केली अपेक्षा

मुंबई : राज्यपाल नामनियुक्त विधान परिषद सदस्यांच्या नियुक्तीबाबत नाशिकमधील रतन सोली यांनी केलेल्या जनहित याचिकेवर आज मुंबई हायकोर्टाने आपला निर्णय दिला आहे. यात सदस्य नियुक्तीत राज्यपालांकडून अवाजवी विलंब झाल्याचे नमूद करत मुख्य न्यायमूर्ती…

ठाकरे सरकारडून हिंदू सणांना डावलण्याचा प्रयत्न, आमदार नितेश राणे यांचा आरोप

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पश्चिम बंगालमध्ये जसे तेथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दूर्गापूजेवर निर्बंध आणून हिंदू सणांचे महत्त्व कमी करत आहेत. त्याचप्रमाणे राज्यातले ठाकरे सरकार येथे गणेशोत्सवावर बंधने लादून हिंदू सणांचे महत्त्व कमी करत आहेत,…

राज्यपाल दोन सत्ताकेंद्र निर्माण करु पहात आहेत – नवाब मलिक

मुंबई दि. ३ ऑगस्ट - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे राज्यात दोन सत्ताकेंद्र निर्माण करु पहात आहेत असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी कॅबिनेटच्या बैठकीनंतर घेतलेल्या…

राजकारणात साध्या, सात्विक विचारसरणीचा मापदंड निर्माण करणारे व्यक्तिमत्व हरपले

★ राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची गणपतराव देशमुख यांना श्रद्धांजली मुंबई - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्य विधानमंडळाचे सर्वाधिक काळ राहिलेले शेकापचे सदस्य गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. "राज्य…

पूर परिस्थितीचा आढावा घेऊन जिल्हा प्रशासनाने पूरग्रस्त नागरिकांना तातडीने शासकीय मदत द्यावी –…

रत्नागिरी, दि. 27 :- अतिवृष्टीमुळे चिपळूण शहरावर संकट कोसळले, मात्र प्रशासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन पूरग्रस्त प्रत्येक नागरिकाला शासकीय मदत तातडीने देण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी…

पूरग्रस्तभागात ग्राऊंडवर काम करणाऱ्यांचे लक्ष विचलित होईल असे इतरांनी दौरे करु नयेत – शरद पवार

मुंबई दि. २७ जुलै - राज्यात एखादी आपत्ती आल्यानंतर त्या भागात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांचे दौरे लोकांना धीर देण्यासाठी उपयुक्त ठरत असतात. ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांनी दौरे करुन लोकांना दिलासा…

शूरवीर जवानांचे शौर्य व वीरमातांचे धैर्य यामुळेच देश सुरक्षित – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई, दि. 26 : हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना आपले हृदय किती घट्ट करावे लागते हे आपण प्रत्यक्ष पाहिले आहे, देशाचे शूरवीर जवान व  अधिकारी यांचे शौर्य तसेच वीरमाता व हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांच्या धैर्य व त्यागामुळेच देश सुरक्षित आहे, …
Don`t copy text!