स्वच्छताविषयक कामगिरीसाठी महाराष्ट्राला पाच पुरस्कार
मुंबई दि.६ : ग्रामीण भागात केलेल्या स्वच्छता विषयक उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्राला एकूण पाच राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आले.
राज्य पातळीवरील दोन, जिल्हा श्रेणीत जळगाव तर ग्राम पंचायत श्रेणी मध्ये यवतमाळ व भंडारा जिल्ह्यातील…