पहाटेच्या सुमारास मुंबईत आगीच तांडव : 25 झोपडपट्ट्या जळून खाक
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक मोठ्या शहरात गेल्या काही महिन्यापासून अनेक आगीच्या घटना घडत असतांना नुकतेच मुंबईतील गोवंडी परिसरात भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये 20 ते 25 झोपडपट्ट्या जळून खाक झाल्या आहेत. शनिवारी पहाटेच्या सुमारास ही…