शरीफ उस्मान हादी हत्या प्रकरणाने बांगलादेश पेटला; भारतातून शेख हसीना यांना अटक करून आणण्याची मागणी
मुंबई प्रतिनिधी : बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली असून, माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार उलथवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे विद्यार्थी नेते शरीफ उस्मान हादी यांच्या हत्येनंतर देशात हिंसाचार उसळला आहे. सिंगापूरमध्ये…