भाजप नेत्यांना मराठा आंदोलकांनी दाखविले काळे झेंडे !
नांदेड : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटलांनी लढा उभा केला असून सरकारने दिलेली वेळ सुद्धा आता संपत आली आहे. तोवर कुठलाहि निर्णय होत नसल्याने आता मराठा समाज आक्रमक झाला असून आज आंदोलकांनी थेट…