ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Cmo maharashtra

छत्रपती शिवाजी महाराज जयंती संदर्भात मार्गदर्शक सूचना

मुंबई, दि. २६ : छत्रपती शिवाजी महाराज जयंती अर्थात शिवजयंती हा उत्सव तिथीनुसार या वर्षी ३१ मार्च, २०२१ रोजी साजरा केला जाणार आहे. कोविड-१९ मुळे उद्धभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी तिथीनुसार ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती’…

‘तो’ अहवाल सीताराम कुंटे यांचा नसून मंत्र्यांचा : देवेंद्र फडणवीस,गुन्हा घडण्याच्या…

मुंबई,दि. २६ : राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काल जो अहवाल दिला, तो त्यांनी तयारच केलेला नाही. मी त्यांना ओळखतो, ते सरळमार्गी आहेत. हा अहवाल कदाचित जितेंद्र आव्हाड किंवा नवाब मलिक यांनी तयार केला असावा आणि त्यावर मुख्य सचिवांनी…

सनराईज रुग्णालय इमारतीस मुख्यमंत्र्यांची भेट;हलगर्जीपणा करणाऱ्यांवर तत्काळ कारवाईचे निर्देश,…

मुंबई दि 26: भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये लागलेल्या आगीमुळे सनराईज रुग्णालयातील रुग्णांच्या झालेल्या मृत्यूंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन त्यांनी पाहणीही केली. यावेळी माध्यमांशी बोलताना…

मुंबईत ड्रीम मॉलला भीषण आग; दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू

मुंबई : भांडूप येथील ड्रीम मॉलमध्ये गुरुवारी मध्यरात्री १२ वाजता भीषण आग लागली होती त्याचा धूर मॉलच्या शेजारी असलेल्या सनराइज या रुग़्णालयामध्ये पसरल्यामुळे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या ७० कोरोना बाधित रुग्णांना झाला. या दुर्घटनेत ९…

पंचनामे झाले पण मदतच मिळाली नाही ! चपळगाव भागात पीक विमा कंपनीचा सावळा गोंधळ

अक्कलकोट, दि.२६ : पंचनामे झाले पण मदत मिळाली नाही,अशी स्थिती पीक विम्याच्या बाबतीत चपळगाव भागातील शेतकऱ्यांची झाली आहे.यासाठी आता शेतकऱ्यांनी प्रशासनाचे दार ठोठावले असून नुकसान भरपाई त्वरित द्यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला…

जातीपातीच्या पुढे जाऊन माणूस म्हणून समतेचे विचार आवश्यक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई दि 25 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेला  पुढे नेतांना जातपात विरहीत आणि माणूस म्हणून  सामाजिक समतेला मजबूत करणारा विचार ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे यांनी आपल्या पुस्तकातून मांडला असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.…

महसुली विभागांत अधिकाऱ्यांची रिक्त पदे समप्रमाणात भरणार, नियमात सुधारणा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई,दि.२५ : राज्यातील शासकीय अधिकाऱ्यांना सरळसेवेने नियुक्ती तसेच पदोन्नतीच्या नियुक्तीसाठी महसूली विभाग वाटप नियम २०१५ रद्द करण्यास व नवीन महसूल विभाग वाटप नियम २०२१ ची अधिसूचना लागू करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.…

मविआ सरकार अस्थिर नाही तर खंबीर आहे; तुमच्या कटकारस्थानाच्या स्वप्नाची पूर्तता होणार नाही –…

मुंबई दि. २४ मार्च - राज्यपालांना भेटल्यानंतर महाविकास आघाडी सरकार अस्थिर आहे असे भाजप सांगत आहे परंतु महाविकास आघाडी सरकार अस्थिर नाही तर खंबीर आहे. अस्थिर करण्याच्या कटकारस्थानाच्या स्वप्नाची पूर्तता कधीच होणार नाही असा जबरदस्त टोला…

शब-ए-बारात संदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

मुंबईः राज्यात सध्या कोरोना संकट वाढत आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात २३ मार्च २०२१च्या संध्याकाळपर्यंत २ लाख ३० हजार ६४१ कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ८८.७३ टक्के आहे.…

जीवमात्रांमध्ये परमात्म्याला पाहणे भारतीय संस्कृतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य – राज्यपाल भगत सिंह…

मुंबई : जडापासून चैतन्यापर्यंत, चलापासून अचलापर्यंत आणि मनुष्यमात्रांपासून पशुपक्ष्यांपर्यंत सर्वांमध्ये परमात्म्याला पाहणे हे भारतीय संस्कृतीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. सर्वच धर्म व पंथांनी पशुपक्ष्यांप्रति दया व करुणेची शिकवण दिली…
Don`t copy text!