ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

indian army

जवानांनी केलेल्या कारवाईत गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा शस्त्रास्त्र कारखाना उद‌्‌ध्वस्त –…

मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेल्या नक्षलवाद्यांचा शस्त्रांचा कारखाना 70 जवानांनी केलेल्या कारवाईत उद्ध्वस्त केल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले. निवेदन करताना गृहमंत्री श्री.देशमुख…

भारतीय जवानांकडून मोठी कारवाई; चार दहशतवाद्यांचा खात्मा !

अनंतनाग: जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे भारतीय सैन्य दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. भारतीय सैन्य दल आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे. अनंतनाग…

महाराष्ट्रातील आणखी एका जवानाला वीरमरण

जळगाव: : महाराष्ट्रातील आणखी एक जवान जम्मू-काश्मीरमध्ये शहीद झाला आहे. श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पिंपळगाव (ता.चाळीसगाव) येथील यश देशमुख यांना वीरमरण पत्करावे लागले आहे. यश देशमुख हे ११ महिन्यांपूर्वी पुणे येथे सैन्य दलात…

पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूरच्या आणखी एका सुपुत्राला वीरमरण

कोल्हापूर । जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्ताननं केलेल्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी एक जवान शहीद झाला आहे. संग्राम पाटील असं या जवानाचं नाव आहे. आठ दिवसापूर्वी ऐन दिवाळीतच पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात आजरा तालुक्यातील…
Don`t copy text!