म्हणून काश्मिरातील दहशतवाद घटला – गृहमंत्री अमित शाह
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय राज्यघटनेतील कलम ३७० रद्द केल्यानंतर केंद्रशासित प्रदेश असलेल्या जम्मू व काश्मिरातील दहशतवादाच्या घटना ६६ टक्क्यांनी घटल्या असून नागरी हत्याकांड ८१ टक्क्यांनी कमी झाले, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह…