ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Pani

तीन नगरपालिका, ३५ गावे पाण्याअभावी संकटात

अक्कलकोट : मारुती बावडे यंदा पावसाअभावी कुरनूर धरणात केवळ १८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे त्यामुळे ४ हेक्टरवरील बागायत क्षेत्र धोक्यात आले असून तीन नगरपालिका आणि ३५ गावांचा पाणीपुरवठा संकटात सापडला आहे यामुळे तालुक्यात एप्रिल महिन्यातच…

कुरनूर (बोरी) धरण ५० टक्के भरले

अक्कलकोट, दि.२२ : अक्कलकोट तालुक्याला वरदान ठरणारे कुरनूर धरण मंगळवारी सायंकाळपर्यंत ५० टक्के भरले आहे.त्यामुळे तालुकावासियांच्या धरण भरण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरणारे उजनी धरण शंभर टक्के भरून वाहू…
Don`t copy text!